

Supreme Court
esakal
आगीत प्रिय मुलीला गमावलेल्या वडिलांनी देशातील आपत्ती व्यवस्थापन प्रणाली सुधारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका आपत्कालीन प्रतिसाद अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आली असून, त्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि संबंधित यंत्रणांना नोटीस बजावली.