Navale Bridge Traffic Restored After 3 Hours
esakal
नसरापूर येथे घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील नवले पुलावर आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सुमारे तीन तासांनंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.