Sugar industry Crisis: साखर उद्योगापुढे आणखी संकट; ‘एमएसपी’वाढीकडे पुन्हा काणाडोळा, ४५०० रुपयांसाठी पाठपुरावा, शेतकरी व साखर उद्योगात तणाव!

Financial crisis in Maharashtra sugar factories due to low MSP: एफआरपी सातत्याने वाढत असताना साखरेच्या एमएसपीकडे केंद्राचा काणाडोळा; ४५०० रुपयांच्या मागणीला ऊस उत्पादक व कारखानदारांचा जोरदार पाठिंबा, उद्योग कोसळण्याचा इशारा
Farmers and Sugar Mills at Odds as MSP Revision Demand Grows

Farmers and Sugar Mills at Odds as MSP Revision Demand Grows

sakal

Updated on

-संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर : केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे उसाच्या ‘एफआरपी’मध्ये (रास्त व उचित दर) काही ना काही वाढ केली आहे. एफआरपीत मागील सात वर्षात प्रतिटन नऊशे रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, मागील सात- सव्वासात वर्षात ‘एमएसपी’मध्ये (किमान मूल्य) मात्र काडीमात्र वाढ केलेली नाही. गेली अनेक वर्षे ४२०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल एमएसपी करावी, यासाठी साखर उद्योग पाठपुरावा करत आहे. आता मात्र एमएसपी न वाढल्यास साखर उद्योग अडचणीत जाण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com