Sachin Ahir
sakal
मंचर - राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत असून, महायुतीतील सर्व घटक पक्षांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. महायुतीचा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे. जिल्हा परिषदेत आमच्या सदस्यांना विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. विकासकामांसाठी सर्व सदस्यांना सरसकट निधी मिळाला पाहिजे, असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले.