Suhas Palashikar: विद्यापीठांना काहीही करता येणार नाही अशी समाज व्यवस्था सशक्त केली जातेय: प्रा. सुहास पळशीकर

universities autonomy issue: प्रा. पळशीकर म्हणाले, ‘‘समाजातील व्यवस्था प्रतिकूल असताना लोकविद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे. या आव्हानात्मक कार्यातून विवेकाचे झोत निर्माण होतील. मात्र ज्ञान व ज्ञानरहित व्यवहारांना विवेकाची भिती असते. त्यामुळे विवेकाचे झोत निर्माण होतील तेव्हा संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल.
Critical Insight by Suhas Palshikar: Universities Being Made Ineffective in New Social Setup

Critical Insight by Suhas Palshikar: Universities Being Made Ineffective in New Social Setup

Sakal

Updated on

पुणे: ‘‘सामाजिक सत्ता व्यवहारामुळे आजची विद्यापीठे ज्ञान व्यवहारापासून दूर जात आहेत. विद्यापीठांना काहीही करता येणार नाही, अशी समाज व्यवस्था घडवली जात असून ती सशक्त केली जातेय. त्यामुळे विद्यापीठे आहे तशीच राहत असून त्यांचा कोणाला अडथळा होत नाही. तसेच त्यांचे प्रश्न विचारणे देखील बंद झाले आहे,’’ असे मत राज्यशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक व अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com