
उरुळी कांचन : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील शेतकरी राजाराम साहेबराव कुंजीर यांनी सेंद्रिय खते व जीवामृतचा वापर करून ३२ गुंठ्यात सरासरी १०८ मॅट्रिक टन उत्पादन मिळत विक्रमी नोंद केली आहे. यात त्यांना ३ लाखाहून अधिक उत्पन्न मिळते आहे. गेल्या ४ वर्षांपासून कुंजीर हे उसाचे उत्पादन घेत आहेत.