Raju Shetti: भरपाई द्या, अन्यथा आंदोलन : राजू शेट्टी; आंबा बागायतदारांच्या तक्रारींनुसार कृषी आयुक्तालयात बैठक!

mango orchard farmers protest warning over crop loss: हवामान बदल, निकृष्ट खतांमुळे आंबा-काजू उत्पादकांचे प्रचंड नुकसान; तातडीची भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा, कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी
Raju Shetti
Raju ShettiSakal
Updated on

पुणे : हवामान बदल आणि निकृष्ट खतांमुळे संकटात सापडलेल्या आंबा-काजू उत्पादकांना तातडीने नुकसानभरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गुरुवारी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com