Raju Shetti: भरपाई द्या, अन्यथा आंदोलन : राजू शेट्टी; आंबा बागायतदारांच्या तक्रारींनुसार कृषी आयुक्तालयात बैठक!

mango orchard farmers protest warning over crop loss: हवामान बदल, निकृष्ट खतांमुळे आंबा-काजू उत्पादकांचे प्रचंड नुकसान; तातडीची भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा, कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी
Raju Shetti
Raju ShettiSakal
Updated on

पुणे : हवामान बदल आणि निकृष्ट खतांमुळे संकटात सापडलेल्या आंबा-काजू उत्पादकांना तातडीने नुकसानभरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गुरुवारी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com