

sakal
पुणे : ‘‘पाच राज्यांच्या निवडणुकींचा निकाल जाहीर झाल्यानंतरच सगळे निर्णय घेण्यास सुरुवात झाली. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना जनतेमध्ये जागरूकता निर्माण करावी, असे देशाच्या नेतृत्वाला वाटले नाही का?,’’ असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.