Sharad Pawar : राज्यघटनेमुळे भारताची एकसंधता; शरद पवार यांचे प्रतिपादन

Indian Constitution : शरद पवार यांनी संविधानाच्या चौकटीत राहून देशाची एकता, समता आणि बंधुता टिकवण्याचे आवाहन करत, लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
Sharad Pawar: ‘Strong Constitution is India's Backbone

Sharad Pawar: ‘Strong Constitution is India's Backbone

Sakal

Updated on

पुणे : ‘‘भारताच्या शेजारील देशांमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. अशा काळात भारत एकसंध असून, प्रगतीच्या पथावर आहे. भारताला एकसंध ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना व त्यातील लोकशाही मूल्यांमुळेच शक्‍य झाले आहे. त्यामुळे आता स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचे कार्य सर्वांनी एकत्रित येऊन केले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com