Minister Nitin Gadkari: पाणी व्यवस्थापनाने शेतकरी ऊर्जादाता: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; नाम फाउंडेशन दशकपूर्तीनिमित्त कार्यक्रम

At Naam Foundation’s Decade Event: ‘राज्यात पाणी मुबलक आहे. मात्र जलसंधारण आणि सिंचन सुविधांअभावी शेतीच्या पाण्याच्या समस्या आहेत. त्यामुळे शेतकरी आत्‍महत्या करत आहेत. पाण्याचे योग्य नियोजन केले आणि तंत्रज्ञानाचा वापर केला, तर शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले. त्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.
Union Minister Nitin Gadkari: Water management can empower farmers to contribute as energy providers.

Union Minister Nitin Gadkari: Water management can empower farmers to contribute as energy providers.

sakal
Updated on

पुणे : ‘‘देशात पाण्याची कमी नाही, मात्र कमी आहे ती नियोजनाची. हेच शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन, शास्त्रोक्त जलसंधारणाची कामे आणि स्किलचा वापर केल्यास शेतकरी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता, हायड्रोजनदाता बनेल,’’ असा विश्‍वास केंद्रीय रस्ते बांधणी आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केला. भाषणे देणारे या देशात खूप आहेत, परंतु स्वतः केले आणि नंतर लोकांना सांगितले अशांची संख्या कमी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com