Insurance Reforms: विमाधारकांसाठी सुवर्णकाळ

परदेशी गुंतवणूक, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ‘बीमा सुगम’सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे विमा क्षेत्रात पारदर्शकता, स्पर्धा आणि परवडणारे प्रीमियम; शहरांसह ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत विमा संरक्षण पोहोचवण्याची मोठी संधी
Big Relief for Insurance Customers as New Benefits and Reforms Arrive

Big Relief for Insurance Customers as New Benefits and Reforms Arrive

sakal

Updated on

-ॲड. सुनील टाकळकर, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व विमा सल्लागार

सरकारने परदेशी विमा कंपन्यांना दिलेल्या मंजुरीमुळे आणि ‘आयआरडीएआय’ने हाती घेतलेल्या डिजिटल सुधारणांमुळे, भारतातील विमाधारकांसाठी आता सुवर्णकाळ येणार आहे. परदेशी कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत थेट प्रवेश मिळाल्यामुळे केवळ भांडवलच येणार नाही, तर जागतिक स्तरावरील प्रगत तंत्रज्ञान भारतात येईल. परदेशी कंपन्यांकडे असलेला प्रदीर्घ अनुभव भारतीय विमा कंपन्यांना त्यांच्या ‘जोखीम मूल्यांकन’ पद्धती सुधारण्यास मदत करेल. याचा थेट परिणाम विम्याचे हप्ते अधिक तर्कसंगत आणि परवडणारे होण्यात होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com