India Wealth Report 2025: करोडपती कुटुंबांची संख्या वाढली! भारतात दर अर्ध्या तासाला एक कुटुंब होतंय कोट्यधीश
The Rising Tide of Affluence in India, Key Findings from the Hurun Report: या अहवालामध्ये मुंबईला भारताची 'करोडपती राजधानी' घोषित करण्यात आले आहे. मुंबईत १.४२ लाख करोडपती कुटुंबे राहतात.
नवी दिल्लीः भारतात श्रीमंतांची संख्या दुप्पटीने वाढत आहे. एका रिपोर्टनुसार भारतात दर ३० मिनिटांनी एक नवीन करोडपती कुटुंब तयार होत आहे. ही आकडेवारी भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती मजबूत असल्याचं दाखवून देते.