Sugar Production: महाराष्ट्रातील साखर उत्पादनात 20 टक्के घट; 92 साखर कारखानेही झाले बंद, कारण काय?

Maharashtra Sugar Production: देशातील आघाडीचे साखर उत्पादक राज्य महाराष्ट्रात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. चालू हंगामात आतापर्यंत राज्यात 76 लाख टन साखरेचे उत्पादन झाले.
Maharashtra Sugar Production Drops
Maharashtra Sugar Production DropsSakal
Updated on

Maharashtra Sugar Production Drops: देशातील आघाडीचे साखर उत्पादक राज्य महाराष्ट्रात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. चालू हंगामात आतापर्यंत राज्यात 76 लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या हंगामाच्या तुलनेत ते सुमारे 20 टक्के कमी आहे. उसाच्या टंचाईमुळे राज्यातील 92 कारखान्यांचे कामकाज ठप्प पडले आहे. तर गेल्या हंगामात आतापर्यंत केवळ 36 साखर कारखानदारांनी काम बंद केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com