India’s Nuclear Energy Plan
India’s Nuclear Energy PlanSakal

Nuclear Energy: भारताचे अणुऊर्जा धोरण आता अदानी, अंबानी आणि टाटा ठरवणार; मुंबईत झाली गुप्त बैठक

India’s Nuclear Energy Plan: भारत अणुऊर्जेच्या नव्या पर्वात प्रवेश करत असून 2047 पर्यंत 100 गिगावॅट (GW) क्षमतेच्या अणुऊर्जेचे ध्येय गाठण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प केला आहे.
Published on

India’s Nuclear Energy Plan: भारत अणुऊर्जेच्या नव्या पर्वात प्रवेश करत असून 2047 पर्यंत 100 गिगावॅट (GW) क्षमतेच्या अणुऊर्जेचे ध्येय गाठण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प केला आहे. सध्या भारताची अणुऊर्जेची क्षमता केवळ 8 GW इतकी असून, येत्या दोन दशकांत दहापट वाढीचा हा संकल्प आहे. विशेष म्हणजे, यामध्ये खाजगी क्षेत्राचाही मोठा सहभाग असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com