World Bank: गेल्या 10 वर्षांत 17 कोटी लोक दारिद्र्यातून आले वर; जागतिक बँकेचा अहवाल

Poverty and Inequality in India: भारताने मागील दशकात गरिबी दूर करण्याच्या दिशेने मोठी कामगिरी केली आहे, असं जागतिक बँकेच्या नव्या अहवालात सांगण्यात आलं आहे.
World Bank
World BankSakal
Updated on

Poverty and Inequality in India: भारताने मागील दशकात गरिबी दूर करण्याच्या दिशेने मोठे काम केले आहे, असं जागतिक बँकेच्या नव्या अहवालात सांगण्यात आलं आहे. अत्यंत गरिबीत जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या 2011-12 मध्ये 16 टक्के होती, ती 2022-23 मध्ये फक्त 2.3 टक्क्यांवर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com