अग्रलेख : बिहारी सत्तायात्रा

बिहारमध्ये कथित ‘मतचोरी’च्या प्रश्नावरील यात्रेने वातावरणनिर्मिती केली असली तरी तेथील निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल तो बेरोजगारी आणि सुरक्षेचा मुद्दा.
Bihar Elections
Bihar ElectionsSakal
Updated on

अग्रलेख 

भारतीय राजकारणाच्या सारीपाटावर आतापर्यंत यात्रा हा प्रकार अनेकदा ‘गेमचेंजर’ ठरला आहे. राजकारण उत्तरेकडचे असो वा नाहीतर दक्षिणेकडचे, थेट लोकांपर्यंत पोचण्यासाठी नेतेमंडळींकडून यात्रा आयोजिण्यात येतात. विधानसभा रणसंग्रामाला सामोरे जाणाऱ्या मगध भूमीचे राजकारण महाआघाडीच्या ( राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या) ‘मतदार अधिकार यात्रे’मुळे ढवळून निघाले. त्याला कारणही तसेच होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने बिहारमधील मतदारयाद्यांच्या सखोल फेरपडताळणीची हाती घेतलेली मोहीम. या मोहिमेच्या माध्यमातून मतचोरी होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com