अग्रलेख : दादामाणूस

अजित पवार यांनी नागरीकरणाचे उत्तम धडे महाराष्ट्राला घालून दिले. त्याचवेळी ग्रामीण महाराष्ट्राशी, विशेषतः शेतीशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही.
Ajit Pawar

Ajit Pawar

sakal

Updated on

अजित पवारांनी राजकारण केले ते स्वतःच्या अटींवर. ते नेहेमीच जमिनीवर घट्ट पाय रोवून उभे होते.

अजित पवार यांनी नागरीकरणाचे उत्तम धडे महाराष्ट्राला घालून दिले. त्याचवेळी ग्रामीण महाराष्ट्राशी, विशेषतः शेतीशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. ते आपल्यात नाहीत, हे स्वीकारणे महाराष्ट्राला जड जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com