
Digital Arrest
निवडणूक आयोगाला जाब मागणारे राहुल गांधी खोटे आरोप करीत आहेत, असे आयोगाचे म्हणणे असले, तरीही त्यांना ते जनतेसमोर येऊन पटवून द्यावे लागेल.
राजकीय चर्चाविश्वात लोकांचे प्रश्न ऐरणीवर येणे महत्त्वाचे. विरोधकांनी त्यावरून सरकारवर अंकुश ठेवणे अपेक्षित असते. पण अद्यापही सत्ताधारी आणि विरोधकांतील वाद मूलभूत व्यवस्थेभोवतीच घोटाळत आहे.