अग्रलेख : विकासासाठी ‘समुद्रमंथन’

नवअर्थकारणाच्या लाटांवर स्वार होण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.
vadhavan port

vadhavan port

sakal

Updated on

नवअर्थकारणाच्या लाटांवर स्वार होण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. मुंबईतील वाढवण बंदर आणि ग्रेट निकोबार प्रकल्प हे त्याचा पहिला टप्पा ठरू शकतात.

जागतिक स्तरावरील व्यापारतणाव व विकासाच्या स्पर्धेत दळणवळणाच्या देशांतर्गत पारंपरिक सोयी-सुविधांबरोबरच सागरीमार्ग आणि बंदरांच्या विकासाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या दोन घटना दखलपात्र ठरतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com