vadhavan port
sakal
editorial-articles
अग्रलेख : विकासासाठी ‘समुद्रमंथन’
नवअर्थकारणाच्या लाटांवर स्वार होण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.
नवअर्थकारणाच्या लाटांवर स्वार होण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. मुंबईतील वाढवण बंदर आणि ग्रेट निकोबार प्रकल्प हे त्याचा पहिला टप्पा ठरू शकतात.
जागतिक स्तरावरील व्यापारतणाव व विकासाच्या स्पर्धेत दळणवळणाच्या देशांतर्गत पारंपरिक सोयी-सुविधांबरोबरच सागरीमार्ग आणि बंदरांच्या विकासाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या दोन घटना दखलपात्र ठरतात.
