अग्रलेख : …का झाली गतप्रभ तारांगणे?

स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे लोकमान्य टिळकांच्या देहावसानानंतर महात्मा गांधींच्या हाती आली, तेव्हा ‘टिळक स्वराज्य फंडा’ची कल्पना गांधीजींनी सुचवली.
Maharashtra Floods

Maharashtra Floods

sakal
Updated on

उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी हंबरडा फोडत असताना मराठीची तमाम मनोरंजननगरी कुठे आहे?

स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे लोकमान्य टिळकांच्या देहावसानानंतर महात्मा गांधींच्या हाती आली, तेव्हा ‘टिळक स्वराज्य फंडा’ची कल्पना गांधीजींनी सुचवली. या निधीसाठी बालगंधर्व आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी ‘संयुक्त मानापमाना’चा ऐतिहासिक खेळ केला. ती तारीख होती आठ जुलै १९२१. या खेळातून दोघांनीही भरीव निधी मिळवून दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com