कधी उजाडेल..?

बीडमधील स्थिती पाहता बिहारला मागे टाकण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्रदेखील उतरला की काय, असा प्रश्न पडू लागला आहे.
Crime in politics
Crime in politics Sakal
Updated on

नव्या वर्षाचा नवा सूर्य उगवतीला येऊन उभा राहिलेला असताना ‘कधी उजाडेल?’ हा प्रश्न फिजूल वाटेल. कारण याचे उत्तर पूर्वेचे क्षितिज देतच असते. परंतु, हे उजाडणे सृष्टीसंमत झाले. प्रश्न पडला आहे तो भवतालात दाटलेल्या काळोखाचा. नव्या वर्षात नवी मांडणी करुन नवा डाव रचू पाहणाऱ्या महायुतीच्या सरकारसमोर सरत्या वर्षात संकट उभे राहिले. पहिल्याच घासाला खडा लागावा, आणि दातातून कळ उमटावी, असा प्रकार बीडमधील मस्साजोग गावात घडला. तेथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संशयाचा सारा रोख जिल्ह्यातल्या तालेवार नेत्यांकडे वळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com