कुणीही कितीही मेळावे घेतले, मोर्चे काढले तरी त्रिभाषा सूत्राला पर्याय नाही, हे सर्वांनी मनावर बिंबवून घेतले पाहिजे. ज्याला आपण सर्वसाधारणपणे मराठी भाषेत महाराष्ट्र असे म्हणतो ते वस्तुत: एक राज्य आहे. नुसतेच राज्य असले तरी ते पुरोगामी आणि प्रगतही आहे, हे एक विशेष होय.