‘आयटी’साठी हवे समग्र धोरण

महाराष्ट्राच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला वेग देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय, नोडल एजन्सी आणि व्यवसायसुलभ उपायांची आवश्यकता आहे. पुण्याचे 'आयटी राजधानी' म्हणून पुनःस्थापन करणेही काळाची गरज आहे.
Maharashtra IT Policy
Maharashtra IT Policy sakal
Updated on

विद्याधर पुरंदरे

देशातील उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढीत आपल्या राज्याचा महत्त्वाचा वाटा आहे. माहिती तंत्रज्ञान व्यवसायांचा विचार करता आपल्या राज्याची क्षमता मोठी आहे. परंतु त्यासाठी धोरणे, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय पातळीवर आणखी सुलभता आवश्‍यक आहे. महाराष्ट्र व पुण्यातील ‘आयटी’ क्षेत्र व सरकार यांच्यातील समन्वयातून या क्षेत्राचा सर्वसमावेशक विकास निश्‍चित साधता येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com