Tariff Impact
Tariff ImpactSakal

निर्यातीच्या पर्यायांचा शोध

अमेरिकेच्या ५० टक्के आयातशुल्काचा महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, याचा विचार करून आत्ताच उपाययोजनांना सुरुवात केली पाहिजे.
Published on

अभिषेक शेलार

अमेरिकेने भारतीय निर्यातीवरील आयातशुल्क ५०टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्याने देशातील सर्वच राज्यांवर परिणाम होणार आहे, मात्र याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, कापूस, ऊस, दुग्धव्यवसाय आणि लघुउद्योग यांवर आधारित आहे. या क्षेत्रांपैकी अनेकांचे उत्पादन थेट किंवा अप्रत्यक्षपणे निर्यातीवर अवलंबून आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com