
Indo Pak War 1965
sakal
मधुबन पिंगळे-editor@esakal.com
को णत्याही युद्धातील विजय साजरा करायचा नसतो, तर या विजयाचे स्मरण करायचे असते असे म्हटले जाते. युद्धातील विजय महत्त्वाचा असला, तरीही त्या विजयासाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे ही गोष्ट विसरता येत नाही. रचना बिश्त रावत यांनी लिहिलेल्या आणि भगवान दातार यांनी अनुवाद केलेल्या ‘१९६५ भारत-पाकिस्तान युद्धकथा’ या पुस्तकाद्वारे भारतीय सैन्याच्या शौर्याचे स्मरण निश्चितच होते!