Premium|India vs Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कुरापती; बांगलादेशला फूस लावून स्पर्धेतून बाहेर

International cricket controversy: भारत-पाकिस्तान क्रिकेट लढतींची धार कमी होण्यामागे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची अस्थिर धोरणे आणि राजकीय कुरापती कारणीभूत ठरत आहेत. आयसीसी, बांगलादेश व पाकिस्तान बोर्डातील वादांमुळे क्रिकेटपेक्षा राजकारणच अधिक ठळक होताना दिसत आहे.
India vs Pakistan Cricket

India vs Pakistan Cricket

esakal

Updated on

स्वतःची अजिबात पत राहिलेली नसताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बांगलादेशला उगाच फूस लावली. ऐपत नसताना बांगलादेश बोर्डाने ऐनवेळेला सुरक्षेचे कारण पुढे करत आपले सामने श्रीलंकेला हलविण्याची अवाजवी मागणी केली. आयसीसीने पद्धतशीरपणे सगळा चुकीचा प्रकार शांतपणे हाताळून बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढले. तरीही पाकिस्तान बोर्डाच्या कुरापती थांबल्या नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com