

India vs Pakistan Cricket
esakal
स्वतःची अजिबात पत राहिलेली नसताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बांगलादेशला उगाच फूस लावली. ऐपत नसताना बांगलादेश बोर्डाने ऐनवेळेला सुरक्षेचे कारण पुढे करत आपले सामने श्रीलंकेला हलविण्याची अवाजवी मागणी केली. आयसीसीने पद्धतशीरपणे सगळा चुकीचा प्रकार शांतपणे हाताळून बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढले. तरीही पाकिस्तान बोर्डाच्या कुरापती थांबल्या नाहीत.