श्रेयसचे काय चुकले?

चांगल्या फॉर्ममध्ये असूनही श्रेयस अय्यरला सलग दुसऱ्यांदा संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय निवड समितीने घेतल्यामुळे क्रिकेट वर्तुळात चर्चा आणि वाद झडत आहेत.
ShreyasIyer
ShreyasIyerSakal
Updated on

शैलेश नागवेकर - shailesh.nagvekar@esakal.com

निवड समिती कोणत्याही स्पर्धा मालिकेसाठी संघ निवडताना भविष्याचा विचार करत असते; पण तसे करत असताना विद्यमान स्थिती आणि खेळाडूंचा फॉर्म लक्षात घेणे गरजेचे असते. श्रेयस त्याचा अखेरचा ट्वेन्टी-२० सामना खेळला, त्यात त्याने अर्धशतक केले होते. आयपीएलमधील कामगिरी पाहता तो फॉर्ममध्ये नाही, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे फॉर्म, गुणवत्ता आणि क्षमतेविषयी श्रेयस सरसच आहे. तरीही श्रेयस नकोसा का झाला, यावर चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com