Koyna Earthquake: कोयनेतील ‘त्या’ काळरात्रीला ५८ वर्षे पूर्ण! 'भूकंपाच्या आठवणी आजही कायम'; निसर्गाच्या उद्रेकामुळे शेकडोंनी गमावले होते प्राण..

Stories Of Survivors from The Koyna Earthquake: ५८ वर्षांनंतरही कोयनेच्या विनाशकारी भूकंपाच्या जखमा ताज्या; शेकडो जीव गमावलेल्या काळरात्रीची आठवण
“The 1967 Koyna earthquake: A dark night etched forever in Maharashtra’s memory.”

“The 1967 Koyna earthquake: A dark night etched forever in Maharashtra’s memory.”

Sakal

Updated on

-जालिंदर सत्रे

पाटण : काळेकुट्ट आभाळ दाटलेले आणि दिवसभर काम करून गाढ झोपेत असताना नैसर्गिक आपत्तीने घाला घालून होत्याचे नव्हते झाले. तो दिवस म्हणजे कोयनानगर परिसराला जमीनदोस्त करणारा ११ डिसेंबर १९६७ चा. ६.७ रिश्टर स्केलच्या प्रलयकारी विनाशकारी भूकंपाला आज तब्बल ५८ वर्षे पूर्ण होत आहेत. निरपराध १७४ लोकांचा व ९२६ पाळीव जनावरांचा या आपत्तीत बळी गेला. निसर्गाच्या उद्रेकामुळे शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या काळरात्रीच्या जखमा लोकांच्या मनात आजही कायम असून, त्यानिमित्त भूकंपाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com