Bharat Patankar: विश्वास पाटलांनी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सोडावे: भारत पाटणकर; जातीयवादी साहित्यिकांच्या कळपात जाणे अयोग्य

Bharat Patankar Slams Vishwas Patil: अध्यक्ष झाल्याने तुमचे अस्तित्व कमी होणार असून, तुम्ही स्वत:ची पथ कमी करून घेतली आहे. तुम्हाला तुमचे अस्तित्व टिकवायचे असल्यास संमेलनाला जाऊ नये. हे संमेलन वैचारिक गुलामीचे असून, समाजाने या संमेलनावर बहिष्कार घालावा.
Bharat Patankar

Bharat Patankar

Sakal

Updated on

सातारा : विश्‍वास पाटील यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वीकारल्याने ते जातीयवादी व धर्मांध साहित्यिकांच्या कळपात सहभागी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी जातीयवादी वक्तव्य केल्याने जाहीर माफी मागावी व अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत साताऱ्याचे संमेलन हे विशिष्ट प्रवाहाच्या हाती गेल्याने शूद्र-अतिशूद्रांसह ब्राह्मण समाजातील जात व्यवस्थेला थारा न मानणाऱ्यांनी संमेलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com