Babasaheb Patil: शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची तंबी?: सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांकडून स्पष्ट; नेमकं काय म्हणाले ?

farm loan waiver: शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या चर्चांमुळे राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या असून, आगामी काही दिवसांत कर्जमाफीबाबत नवे निर्णय येण्याची चिन्हे दिसत आहेत.
No dispute between CM and Cooperation Ministry on loan waiver, asserts Babasaheb Patil

No dispute between CM and Cooperation Ministry on loan waiver, asserts Babasaheb Patil

Sakal

Updated on

कऱ्हाड : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलायचे नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यावर बोलू शकत नाही, अशी कबुली सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज माध्यमांसमोर दिली. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात त्यासंदर्भात माहिती दिली असून, कर्जमाफीसाठी ३० जूनची डेडलाईन दिली आहे. त्यावर परदेशी समिती नेमली आहे. ती समिती खरंच कर्जदार कोण-कोण आहेत, याची माहिती घेऊन सर्व माहिती समोर आणेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com