Satara Rain : 'संततधार पावसाने शेतशिवारात साचले पाणी'; शेतकऱ्यांची पेरणीपूर्वीची कामे खोळंबली

आजूबाजूच्या खेडोपाड्यातील ओढ्यांना नदीचे स्वरूप आले. नेर धरणांच्या क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीने धरण पूर्णक्षमतेने भरले असून धरणातून नदीत सातत्याने पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने येरळा नदीच्या पाण्याची पातळी रविवारी रात्री प्रचंड वाढली.
Waterlogged fields due to continuous rain; sowing activities delayed in several areas.
Waterlogged fields due to continuous rain; sowing activities delayed in several areas.Sakal
Updated on

खटाव : कधी नव्हे ते मे महिन्यात बरसलेल्या संततधार पावसामुळे शेत शिवारात पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीपूर्वीची कामे खोळंबली असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. येथील येरळा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com