Vertical Navratri: 'अखंड उभे राहून जगदंबेचा जागर'; वाई तालुक्यातील पांडे गावची ३५० वर्षांची अनोखी ‘उभ्याची नवरात्र’ परंपरा

Unique Akhand Jagdamba Jagar observed during Ubhya Navratra: नवरात्रात गावातील जवळपास ७५ टक्के लोक कडक उपवास पाळतात. शुद्ध प्रतिपदेला पहाटे अंघोळ करून सर्व ग्रामस्थ एकत्र येतात. भैरवनाथाच्या पालखीसोबत सलग नऊ दिवस गावाला प्रदक्षिणा घालण्यात येते.
"Devotees in Pandhe village observe the 350-year-old ‘Ubhya Navratra’ tradition with Akhand Jagdamba Jagar."

"Devotees in Pandhe village observe the 350-year-old ‘Ubhya Navratra’ tradition with Akhand Jagdamba Jagar."

Sakal

Updated on

​कवठे : महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक नकाशावर वाई तालुक्यातील पांडे गावाने आपले एक खास व्रत परंपरेनुसार कायम जपले आहे. ‘उभ्याचे नवरात्र’ असे हे व्रत सुमारे साडेतीनशे वर्षांपासून अखंडितपणे सुरू असून, ज्या भक्तांनी ग्रामदैवत काळभैरवनाथाला नवस बोलले आहेत, ते नऊ दिवस सलग उभे राहून आपला नवस पूर्ण करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com