farmer Loan Relief: कर्जमाफीच्या निकषांकडे शेतकऱ्यांचे डोळे; ३० जूनपूर्वी जाहीर करण्याचा सरकारचा मानस, काय असतील संभाव्य निकष?

state government announcement: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचे निकष जाहीर होण्याची शेतकऱ्यांची आतुरतेने वाट; दोन लाखांपर्यंत थकीत पीककर्ज माफी आणि प्रामाणिक कर्जदारांना ५० हजार प्रोत्साहनाची अपेक्षा
Eyes on Loan Waiver Rules: State Government Preparing New Relief Plan for Farmers

Eyes on Loan Waiver Rules: State Government Preparing New Relief Plan for Farmers

sakal

Updated on

सातारा : महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची तारीख जशी जवळ येत आहे, तशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र, सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का आणि कर्जमाफीचे नेमके निकष काय असतील? याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com