Ambenali Ghat Accident: ‘ही दोस्‍ती तुटायची नाही’ म्‍हणतच जगाचा निरोप; आंबेनळी घाटात जीव गमावलेले पाचही जिवलग मित्र, आसगाव झाले सुन्न ..

Asgaon village mourns tragic death of friends: आंबेनळी घाटातील भीषण अपघातात पंचरत्नांसह आठ जिवलग मित्रांचा मृत्यू; आसगाव-मर्ढे गाव शोकसागरात, कष्टाने उभ्या राहिलेल्या कुटुंबांची स्वप्ने एका क्षणात चकनाचूर
Heartbreaking Tragedy in Ambenali Ghat Claims Lives of Five Childhood Friends

Heartbreaking Tragedy in Ambenali Ghat Claims Lives of Five Childhood Friends

sakal

Updated on

शिवथर : एकमेकांच्‍या सुख-दु:खात सहभागी होताना कधी मागं- पुढं पाहायचं नाही आणि भावकीत कसलंही काम असो वा नियोजन, एका फोनवर गोळा होत ते तडीस नेणाऱ्या गावातील चार आणि एका पाहुण्‍या मित्राची मैत्री म्‍हणजे ‘ही दोस्‍ती तुटायची नाही’, अशीच राहिली आणि आंबेनळी घाटात झालेल्‍या अपघातामुळे जगाचा निरोप घेतानाही त्‍यांनी ती जपली असली, तरी आसगाव वसाहतीसह त्‍यांच्‍या घरच्‍यांना कायमचा चटका लावूनच...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com