

Heartbreaking Tragedy in Ambenali Ghat Claims Lives of Five Childhood Friends
sakal
शिवथर : एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होताना कधी मागं- पुढं पाहायचं नाही आणि भावकीत कसलंही काम असो वा नियोजन, एका फोनवर गोळा होत ते तडीस नेणाऱ्या गावातील चार आणि एका पाहुण्या मित्राची मैत्री म्हणजे ‘ही दोस्ती तुटायची नाही’, अशीच राहिली आणि आंबेनळी घाटात झालेल्या अपघातामुळे जगाचा निरोप घेतानाही त्यांनी ती जपली असली, तरी आसगाव वसाहतीसह त्यांच्या घरच्यांना कायमचा चटका लावूनच...