.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सांगवी: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये मराठा आंदोलकाची बैठक झाली. या लढाईत सहभागी होण्यासाठी फलटण तालुक्यातून हजारो मराठा बांधव २७ ऑगस्टला मुंबईकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती मराठा आंदोलकांनी दिली.