Satara : माफी असूनही आले बिलाचे मेसेज: कृषिपंपधारक शेतकऱ्यांत अस्वस्थता; ‘महावितरण’कडून स्पष्टतेचा अभाव

महायुती सरकारने पाच एचपीपर्यंतच्या कृषिपंपांना वीजबिल माफी दिली आहे. त्यानुसार अशा सर्व शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या खात्याची बिले शून्य केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते; पण गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना शेती पंपाच्या बिलासंदर्भात मोबाईलवर मेसेज आले आहेत.
"Farmers in Solapur continue to face confusion over incorrect electricity bills, leading to unrest despite MahaVitaran's apology
"Farmers in Solapur continue to face confusion over incorrect electricity bills, leading to unrest despite MahaVitaran's apologySakal
Updated on

सातारा : महायुती सरकारने पाच एचपीपर्यंतच्या कृषिपंपांना वीजबिल माफी दिली आहे. त्यानुसार अशा सर्व शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या खात्याची बिले शून्य केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते; पण गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना शेती पंपाच्या बिलासंदर्भात मोबाईलवर मेसेज आले आहेत. याबाबत महावितरणकडून काहीच स्पष्टता झालेली नाही, तसेच हे ऑनलाइन वीजबिल ओपनही होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com