

Manoj Jarange Patil Intensifies Reservation Demand Says Agitation Will Continue Until Lasting Reservation Is Secured
sakal
मलकापूर : आरक्षणावरून मराठा समाजावर चाललेला अन्याय, जाणूनबुजून हाेणारी हेळसांड व समाजाला दिले जाणारे टोमणे महाराष्ट्र कदापि सहन करू शकत नाही. जोपर्यंत मराठ्यांना टिकणारे आरक्षण मिळत नाही, शंभर टक्के मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा इशारा मनोज जरांगे- पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.