
पुसेसावळी : विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड उत्तरच्या परिवर्तनाच्या लढाईत धैर्यशील कदम यांनी मोठा त्याग केला. त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, त्यांच्या योग्य सन्मानाची जबाबदारी माझी राहील, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.