MLA Sadabhau Khot
सोमंथळी: गोवंश हत्याबंदीसारखे शेतकऱ्यांच्या विरोधातील कायद्याच्या बेड्या तोडून स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारताचा नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी निर्यातबंदी न करता बाहेरील शेतीमाल आयात करू नये, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी आज फलटण येथे केली.