

सातारा: युवकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी सरकारने योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे राजीनामा म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरली असा अर्थ होत नाही, तर चौकशी निष्पक्षपणे व्हावी म्हणून ती प्रक्रिया असते, असे प्रतिपादन आमदार नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत केले.