माेठी बातमी! 'अतिवृष्टीत नुकसानीच्या भरपाईत शेतकऱ्यांना पाच कोटींचा फटका'; शासनाची नवी नियमावली ठरली त्रासदायक..

Satara Crop Loss Relief Slashed by ₹5 Crore: अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने जुन्या दराने पंचनामे करून अहवाल तयार केला होता. त्यानुसार बाधित १४ हजारांवर शेतकऱ्यांना तब्बल १२ कोटी रुपयांची मदत मिळणार होती.
A distressed farmer in Satara district walks through flood-damaged fields, awaiting reduced compensation under revised state guidelines.
A distressed farmer in Satara district walks through flood-damaged fields, awaiting reduced compensation under revised state guidelines.Sakal
Updated on

-उमेश बांबरे

सातारा : अतिवृष्टीत नुकसानीच्या भरपाईत शासनाने बदल केल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल पुन्हा नव्या दराने करण्यात आला आहे. याचा फटका बाधित शेतकऱ्यांना बसणार असून, त्यांना मिळणारी भरपाईची रक्कम कमी होणार आहे. नवीन दराने १२ कोटींची नुकसानीची रक्कम सात कोटी ९१ लाखांवर आली आहे. त्यामुळे १४ हजारांवर शेतकऱ्यांना या भरपाईत आर्थिक फटका बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com