

Raju Shetti Demands Shriram Sugar Factory Restart Questions Support For Private Sugar Mills And Warns Government Of Protest
sakal
फलटण : राज्यातील प्रमुख सहकारी साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून, सहकारी साखर कारखाने अडचणीत असताना खासगी साखर कारखान्यांना प्रोत्साहन दिले जात आहे का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.