Satara News: ‘उल्लास’मध्ये सातारा जिल्ह्याचा ९९.३६ टक्के निकाल; मागील दोन वर्षांत कोल्हापूर विभाग पिछाडीवर

Outstanding Ullas Result: राज्य योजना कार्यालयाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि जिल्हा व तालुका स्तरावरील समित्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे विभागाने उल्लासमधील असाक्षर नोंदणीचे, परीक्षेस बसविण्याचे राज्यस्तरावरून देण्यात आलेले उद्दिष्ट (लक्ष्य) ओलांडले आहे.
Satara Shines in Ullas Survey with 99.36% Result; Kolhapur Below Average
Satara Shines in Ullas Survey with 99.36% Result; Kolhapur Below AverageSakal
Updated on

सातारा : उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमात मागील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कोल्हापूर शैक्षणिक विभागाने असाक्षर नोंदणी आणि साक्षरता परीक्षेत लक्ष्यभेदी कामगिरी केली आहे. या परीक्षेत राज्याचा निकाल ९८.७५ टक्के लागला आहे. यात कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.६३ टक्के लागला असून, सातारा जिल्ह्याचा निकाल ९९.३६ टक्के लागला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com