
सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षवाढीसाठी संघटनात्मक बांधणीची गरज असल्याचे सूतोवाच केले आहे. त्यांचाच आदेश मानून जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते-पदाधिकारी यांनी तळागाळापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवावीत, असे आवाहन खासदार नितीन पाटील यांनी केले.