Jayakumar Gore: उत्तर माणला अडीच वर्षांत पाणी आणणार: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; 'मला आडवे आलेले स्वत: आडवे झालेत'

Satara News : शंभर टक्के रस्त्यांचे जाळे तयार करत गावे एकमेकांना जोडली आहेत. बिजवडी परिसरातील गावांच्या सोयीसाठी याठिकाणी लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करू, तसेच त्याचे बांधकाम सुरू करून निवडणुकीच्या अगोदर ते जनतेच्या सेवेसाठी तयारही करू, असे आश्वासनही मंत्री गोरे यांनी दिले.
Jaykumar Gore addressing villagers during a visit to Uttar Maan, promising water in 2.5 years
Jaykumar Gore addressing villagers during a visit to Uttar Maan, promising water in 2.5 yearsSakal
Updated on

बिजवडी: आजपर्यंत लढलेल्या प्रत्येक निवडणुकीत उद्दिष्ट समोर ठेवून जनतेला शब्द दिले होते. मतदारसंघात विविध सिंचन योजनांतून ७० टक्के भागात पाणी पोहोचवले आहे. यावेळीही आपण जनतेला पाणी प्रश्नावर ही शेवटची निवडणूक असेल, बिजवडीसह उत्तर माणमधील वंचित गावांना जिहे-कठापूर सिंचन योजनेतून अडीच वर्षांत पाणी आणणार असल्याचा शब्द ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com