New India Literacy: समाजप्रबोधनपर ओव्यांतून ‘नवभारत साक्षरता’; प्राथमिक शिक्षिकांकडून निर्मिती; जिल्हा परिषदेसह जावळी पंचायत समितीचा उपक्रम

Folk Verses with a Message:आलेवाडी शाळेच्या प्रियांका श्रीराम किरवे, मेढा शाळेच्या योगिता राजेश मापारी, मेढा शाळेच्या शिल्पा बाळासाहेब फरांदे, बिरामणेवाडी शाळेच्या अंजली शशिकांत गोडसे या प्राथमिक शिक्षिकांनी असाक्षरांच्या मनातील भावभावनांचे वर्णन ओव्यांतून केले आहे.
Primary school teachers presenting self-composed social awareness ovis under the ‘Navbharat Saksharta’ initiative in Jawali.

Primary school teachers presenting self-composed social awareness ovis under the ‘Navbharat Saksharta’ initiative in Jawali.

Sakal

Updated on

-संदीप गाडवे

केळघर: नवभारत साक्षरता अभियानाचा प्रचार व प्रसार अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती जावळी व सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये तालुक्यातील चार प्राथमिक शिक्षिकांनी समाजप्रबोधनपर ओव्यांची निर्मिती केली. यातून अभियानात लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला असून, तो यशस्वी ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com