AI Future : एआय १५ वर्षांत माणसांना नरक दाखवणार, २०२७ पासून वाईट काळ सुरु होणार; गूगलच्या माजी अधिकाऱ्याची धडकी भरवणारी भविष्यवाणी

AI predictions : उदाहरण देत त्यांनी सांगितले की पूर्वी अशी कंपनी चालवण्यासाठी ३५० लोकांची आवश्यकता होती. पण आता फक्त ३ लोक हे काम करत आहेत. एआयचा फायदा फक्त काही श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांनाच मिळेल, सामान्य लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील.
Former Google executive Mo Gawdat warns that AI will eliminate white-collar jobs, increase inequality, and cause social disruption starting 2027, with possible recovery by 2040.
Former Google executive Mo Gawdat warns that AI will eliminate white-collar jobs, increase inequality, and cause social disruption starting 2027, with possible recovery by 2040. esakal
Updated on

एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस)मुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. जी कामे पूर्ण करण्यासाठी पूर्वी अनेक तास लागायचे तीआता क्षणार्धात पूर्ण होत आहेत. परंतु एआय देखील माणसांसाठी पर्याय म्हणून उदयास येत आहे. अनेक नोकऱ्यांमध्ये एआयने माणसांची जागा घेतली आहे. आता गुगलचे माजी कार्यकारी मो गावदत यांचे एक विधान आले आहे, ज्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. त्यांनी म्हटले आहे की येत्या १५ वर्षांत एआय माणसाला नरक दाखवेल, आणि २०२७ पासून वाईट टप्पा सुरू होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com