भारताची चंद्राकांक्षा! 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे स्वप्न साकारणार; चांद्रयान-6,7,8 चा प्लॅन तयार

Chandrayaan Mission : चांद्रयान मोहिमांमुळे भारताच्या चंद्र संशोधनाला नवी दिशा; 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे ध्येय आहे
भारताची चंद्राकांक्षा! 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे स्वप्न साकारणार; चांद्रयान-6,7,8 चा प्लॅन तयार
esakal
Updated on
Summary
  • चांद्रयान-4 चंद्रावरील नमुने पृथ्वीवर आणून भारताच्या संशोधनाला चालना देईल.

  • चांद्रयान-5 भारत-जपान सहकार्याने चंद्रावर सर्वात जड रोव्हर उतरवेल.

  • चांद्रयान-6 ते 8 चंद्रावर मानवी मोहिमांसाठी पायाभूत सुविधा उभारतील.

भारताची अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चंद्रावर मानव पाठवण्याच्या 2040 च्या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे वेगाने वाटचाल करत आहे. राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या बैठकीत इस्रोने चांद्रयान-6, 7 आणि 8 च्या योजनांचा खुलासा केला. यापूर्वीच चांद्रयान-4 आणि 5 ला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून या मोहिमा भारताच्या चंद्र संशोधनाला नवी दिशा देतील

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com