Premium|Study Room : स्त्रीयांच्या हक्कांसाठी लढणारा समाजसुधारक बेहरामजी मालबारी!

Behramji Malabari contribution to women reform in India : एकोणिसाव्या शतकातील समाजातील बालविवाह, विधवांचे हाल आणि स्त्रीदमन यांविरोधात बेहरामजी मालबारी यांनी लेखणीच्या बळावर लढा दिला. सुधारणा आणि परंपरा यांचा समन्वय साधणारे ते निर्भीड समाजसुधारक होते.
Behramji Malabari contribution to women reform in India

Behramji Malabari contribution to women reform in India

esakal

Updated on

लेखक : विपुल वाघमोडे

एकोणिसाव्या शतकातील भारतात सामाजिक रूढी, अंधश्रद्धा आणि स्त्रीदमन यांचा प्रभाव प्रचंड होता. बालविवाह, विधवांचे अमानुष जीवन, स्त्रीशिक्षणाचा अभाव आणि धार्मिक कट्टरता या समस्यांनी समाज जखडलेला होता. अशा परिस्थितीत बेहरामजी मालबारी यांनी निर्भीडपणे समाजाच्या जखमांवर बोट ठेवले आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी लेखणी व कृती यांचा प्रभावी वापर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com