Premium | Study Room : मानहानी कायदा आणि सर्वोच्च न्यायालय

Defamation law India : ‘मानहानी कायदा’ सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०२५ मध्ये या कायद्याच्या ‘गुन्हेगारी स्वरूपा’वर पुनर्विचार करण्याची गरज व्यक्त केली आहे.
मानहानी कायदा

मानहानी कायदा

E sakal

Updated on

लेखक : अभिजित मोदे

भारतातील मानहानी कायदा, जो लोकांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करतो, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सध्या महत्त्वाची मतं मांडली आहेत. विशेषतः नव्या भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ३५६ अंतर्गत हा कायदा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. पण २०२५ मध्ये सुप्रीम कोर्टाने या गुन्हेगारी मानहानी कायद्याचा पुनर्विचार करावा लागेल असा ठळक संदेश दिला आहे. हा विषय विशेषतः ‘द वायर’ या न्यूज पोर्टल आणि JNU च्या माजी प्राध्यापिका अमिता सिंह यांच्या मानहानी प्रकरणामुळे चर्चेत आला आहे .

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com